जळगाव प्रतिनिधी :- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा 'महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र'च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंजावात सुरू आहे. आज गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . दरम्यान जळगाव,...

जळगाव प्रतिनिधी :- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा 'महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र'च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंजावात सुरू आहे. आज गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . दरम्यान जळगाव,...
भंडारी संस्थेचा हिरा हरपला, संतोष टेंबवलकर कालवश . ११ रोजी सर्व पक्षीय शोकसभा नालासोपारा : भंडारी संस्था वसई तालुका चे अध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे नालासोपारा शहर अध्यक्ष संतोष टेंबवलकर यांचे शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी...
"राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गटाच्या शिक्षक सेल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.गौतम सुखधाने ची निवड".नालासोपारा : शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे आणि शिक्षक कर्मचारी वृंदवर्ग, विद्यार्थ्यांमध्ये सु परिचित...
नालासोपारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या...
विरार ( प्रतिनिधी )विरार शहरात कोपरी, चंदनसार, साईनाथ नगर, जिवदानी रोड, फुलपाडा, नाना नानी पार्क, मनवेल पाडा, कारगिल नगर अशा अनेक विभागात पावसाळ्या दरम्यान विद्युत समस्या निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी शिवसेना विरार शहर शाखेकडे नागरिकांकडुन येत आहेत. रात्री...
विरार : विरार मराठी व्यापारी मंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ विवाह मंडळ आयोजित वधु-वर मेळावा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ०७ वाजता. हिंदु समाज मंडळ हॉल, टोटाले तलाव, नगरपालिका वाचनालय ,विरार पूर्व येथे घेण्यात येणार असून हा मेळावा...
मुंबई : गांधी जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ( त्रंबकेश्वर ) या संस्थेतर्फे २ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जुहू बीच परिसरामध्ये स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिर संपन्न झाले.परमपूज्य गुरू माऊली यांचे जेष्ठ सुपुत्र अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ...
आरोस : सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहन परब यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांच्या निधनाने आरोस गावात शोककळा पसरली आहे. आरोस गावातील माउली वाडी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष परब हे नेहमी सामाजिक कार्यात स्वतःला...
अग्निशमन विभागाला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार. नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बालकल्याण विभागाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. आता अग्निशमन विभागाला राष्ट्रपतींच्या मार्फत शौर्य पुरस्कार मिळाल्याने पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे....
नालासोपारा : नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथील एल सी क्रमांक ९ या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले असून हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग बनवण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. नायगाव...