ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
राज्य
महाराष्ट्र घडवण्यासाठी “महाराष्ट्र हाच धर्म” मानून आपण एकत्र यायला हवं ! दक्षिणेतील राज्यांचे मुख्यमंत्री दिल्ली समोर लोटांगण घालत नाही.२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे – आदित्य ठाकरे.

महाराष्ट्र घडवण्यासाठी “महाराष्ट्र हाच धर्म” मानून आपण एकत्र यायला हवं ! दक्षिणेतील राज्यांचे मुख्यमंत्री दिल्ली समोर लोटांगण घालत नाही.२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे – आदित्य ठाकरे.

  जळगाव  प्रतिनिधी  :-  युवासेनाप्रमुख  आदित्य ठाकरे यांचा 'महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र'च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंजावात सुरू आहे. आज गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . दरम्यान जळगाव,...

read more
भंडारी संस्थेचा हिरा हरपला, संतोष टेंबवलकर कालवश . ११ रोजी  सर्व पक्षीय शोकसभा.

भंडारी संस्थेचा हिरा हरपला, संतोष टेंबवलकर कालवश . ११ रोजी  सर्व पक्षीय शोकसभा.

भंडारी संस्थेचा हिरा हरपला, संतोष टेंबवलकर कालवश . ११ रोजी  सर्व पक्षीय शोकसभा नालासोपारा :  भंडारी संस्था वसई तालुका  चे अध्यक्ष  तथा उबाठा शिवसेनेचे नालासोपारा शहर अध्यक्ष  संतोष टेंबवलकर यांचे शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी...

read more
“राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गटाच्या शिक्षक सेल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.गौतम सुखधाने ची निवड”.

“राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गटाच्या शिक्षक सेल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.गौतम सुखधाने ची निवड”.

"राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गटाच्या शिक्षक सेल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.गौतम सुखधाने ची निवड".नालासोपारा : शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे आणि शिक्षक कर्मचारी वृंदवर्ग, विद्यार्थ्यांमध्ये सु परिचित...

read more
वसई विरार शहर महानगरपालिके ने राबवली सखोल स्वच्छता मोहीम.

वसई विरार शहर महानगरपालिके ने राबवली सखोल स्वच्छता मोहीम.

नालासोपारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या...

read more
विजेच्या समस्येवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा महावितरणला निवेदन.

विजेच्या समस्येवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा महावितरणला निवेदन.

विरार ( प्रतिनिधी )विरार शहरात कोपरी, चंदनसार, साईनाथ नगर, जिवदानी रोड, फुलपाडा, नाना नानी पार्क, मनवेल पाडा, कारगिल नगर अशा अनेक विभागात पावसाळ्या दरम्यान विद्युत समस्या निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी शिवसेना विरार शहर शाखेकडे नागरिकांकडुन येत आहेत. रात्री...

read more
विरार रेल्वे स्टेशन जवळ सर्व जातींसाठी मोफत वधूवर मेळावा.

विरार रेल्वे स्टेशन जवळ सर्व जातींसाठी मोफत वधूवर मेळावा.

विरार  : विरार मराठी व्यापारी मंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ विवाह मंडळ आयोजित वधु-वर मेळावा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ०७ वाजता. हिंदु समाज मंडळ हॉल, टोटाले तलाव, नगरपालिका वाचनालय ,विरार पूर्व येथे घेण्यात येणार असून हा मेळावा...

read more
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित तर्फे स्वच्छता व आरोग्य शिबीर संपन्न .

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित तर्फे स्वच्छता व आरोग्य शिबीर संपन्न .

मुंबई : गांधी जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ( त्रंबकेश्वर ) या संस्थेतर्फे २ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जुहू बीच परिसरामध्ये स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिर संपन्न झाले.परमपूज्य गुरू माऊली यांचे जेष्ठ सुपुत्र अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ...

read more
आरोस गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष परब काळाच्या पडद्याआड.

आरोस गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष परब काळाच्या पडद्याआड.

आरोस : सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहन परब यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांच्या निधनाने आरोस गावात शोककळा पसरली आहे. आरोस गावातील माउली वाडी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष परब  हे नेहमी सामाजिक कार्यात स्वतःला...

read more
पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा,

पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा,

अग्निशमन विभागाला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार. नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बालकल्याण विभागाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. आता अग्निशमन विभागाला राष्ट्रपतींच्या मार्फत शौर्य पुरस्कार मिळाल्याने पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे....

read more
उड्डाणपुलाच्या कामाने वाहतूक कोंडीचे विघ्न ; भुयारीमार्ग तयार करण्याची नागरिकांची मागणी.

उड्डाणपुलाच्या कामाने वाहतूक कोंडीचे विघ्न ; भुयारीमार्ग तयार करण्याची नागरिकांची मागणी.

नालासोपारा : नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथील एल सी क्रमांक ९ या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे   वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले असून हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग बनवण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. नायगाव...

read more